प्रत्येक क्षणी आठवणींच काहुर मनी पेठून उटत आणि घेऊवुव जात भुतकाळात. जिथल्या गोड तिकट आठवणींना उजागर करून मनातील भावनांना आकसुन सोडते. त्या आठवणींचा गोडवा गात असताना तिकट अनुभूती मनाच्या खोल गाभाऱ्यात जावुन गोड अनुभवानांही बेचव करतो. पण भुतकाळात रमताना वर्तमानात होणाऱ्या त्यांच्या भासांना रोखताना जो त्रास होतो त्याची चिंता भविष्यावर पडेल का ?? याच प्रशनरूपी गोंधळ नसा नसात माजतो आणि त्या वक्तीच्या विरहाचा वारा नसानसातुन हृदयापर्यंत येवुन धडकतो.
अश्या व्यक्तींबद्दलच प्रेम एका ढेकणासारख हृदयाला चिकटलेल असत. हा प्रेमाचा ढेकुण किड्याला विलग करण्याचे सामर्थ्य स्वत:मधे नसते. पण त्या अनुभुती कालस्मर्णीय असतात.
या अनुभुतींची साद टिकवणे प्रत्येक मनुष्य प्राणीस जमलेच नाही. शारिरीक आकर्षण व एकट्या पणाची भीती माणसास बोचत असते. तो नेहमी दुसऱ्या संधींचा किंवा जुळवाजुळवीचे समिकरण वापरतो आणि एक मुखवटा काडुन दुसरा मुखवटा बसवतो. माझ्या मते असे लोक वंशवेल, स्वार्थ,अहंकारा पोटी समाजात वावरत असतील.असे लोक संसाराचा गाडा ढकलताना जुन्या आठवणी सोबत घेऊन आपल्या साथीला अप्रत्यक्षपणे धोका देन्याचे काम करतात. आपल मन कृती विचार प्रेम हे स्थिर राहायला हवे.
समाजामधे असेही असतात जे प्रत्येक ठीकाणी प्रेत्येक वेळी विशिष्ट व्यक्तीसाठी थांबलेली असतात समोरच्या व्यक्तीचा नाकार किंवा काही अडचणींमुळे विभक्ती का झाली असेना पण अश्या व्यक्तीसाठी तो थांबतो अगदी शेवटच्या श्वासांपर्यंत. वाट पाहतो ती व्यक्ती वापस येण्याची. रोज रडतो तिच्या आठवणीत, सारखा तीच्या भासात असतो, तीच्या स्वप्न असतो पण तो याच अनुभुती व भासासोबत आपल आयुष्य जगतो..
यालाच तर म्हणतात प्रेम वेडा..
पण आयुष्य हे प्रेमासाठीच नसुन कर्म करण्याचा मंच आहे. आणि या बहुरूपी नाट्याचे मंच जरी एक असले तरी वेळ वेग-वेगळी आहे..
एखाद्या व्यक्तीला विसरण्यापेक्षा तिची वाट पाहत पाहत झुरून जाण्याची मजा निराळीच आहे...
-निखील हुंडेकर
अश्या व्यक्तींबद्दलच प्रेम एका ढेकणासारख हृदयाला चिकटलेल असत. हा प्रेमाचा ढेकुण किड्याला विलग करण्याचे सामर्थ्य स्वत:मधे नसते. पण त्या अनुभुती कालस्मर्णीय असतात.
या अनुभुतींची साद टिकवणे प्रत्येक मनुष्य प्राणीस जमलेच नाही. शारिरीक आकर्षण व एकट्या पणाची भीती माणसास बोचत असते. तो नेहमी दुसऱ्या संधींचा किंवा जुळवाजुळवीचे समिकरण वापरतो आणि एक मुखवटा काडुन दुसरा मुखवटा बसवतो. माझ्या मते असे लोक वंशवेल, स्वार्थ,अहंकारा पोटी समाजात वावरत असतील.असे लोक संसाराचा गाडा ढकलताना जुन्या आठवणी सोबत घेऊन आपल्या साथीला अप्रत्यक्षपणे धोका देन्याचे काम करतात. आपल मन कृती विचार प्रेम हे स्थिर राहायला हवे.
समाजामधे असेही असतात जे प्रत्येक ठीकाणी प्रेत्येक वेळी विशिष्ट व्यक्तीसाठी थांबलेली असतात समोरच्या व्यक्तीचा नाकार किंवा काही अडचणींमुळे विभक्ती का झाली असेना पण अश्या व्यक्तीसाठी तो थांबतो अगदी शेवटच्या श्वासांपर्यंत. वाट पाहतो ती व्यक्ती वापस येण्याची. रोज रडतो तिच्या आठवणीत, सारखा तीच्या भासात असतो, तीच्या स्वप्न असतो पण तो याच अनुभुती व भासासोबत आपल आयुष्य जगतो..
यालाच तर म्हणतात प्रेम वेडा..
पण आयुष्य हे प्रेमासाठीच नसुन कर्म करण्याचा मंच आहे. आणि या बहुरूपी नाट्याचे मंच जरी एक असले तरी वेळ वेग-वेगळी आहे..
एखाद्या व्यक्तीला विसरण्यापेक्षा तिची वाट पाहत पाहत झुरून जाण्याची मजा निराळीच आहे...
-निखील हुंडेकर